‘राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज’
मुंबई : विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल… आपल्या पक्षात कार्यकर्ते… पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर आत्मचिंतन करावे … Continue reading ‘राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed