मुंबई : एका मुलीवर प्रेम होते पण लग्न दुसरीशी केलं. घराची प्रतिष्ठा जाईल म्हणून प्रेयसीलाच संपवलं. एका तरुणीची विष देऊन हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं घडलं काय ?
हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडी परिसरात हे दोघे राहत असून कृष्ण सहदेव पाटील आणि सत्यव्वा संतोष हेलवारा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न झालं तरीही कृष्ण आणि सत्यव्वा यांच्यात प्रेमप्रकरण सुरु होते. अचानक १७ फेब्रुवारीला दोघे घरातून गायब झाले आणि बेलवाडी येथे पोचले.
कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे थांबवून पोलिसांनी ताब्यात ...
रायगड : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील मोहाची वाडी, शनी मंदिर शेजारील ग्रामपंचायत हद्दीत जमीन व्यवहार आणि अपूर्ण बांधकामाशी संबंधित गंभीर आणि ...
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत संशयितांना अटक केली असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.






