Economical Sanctions Like a Form of Overseas Policy

Economic Sanctions are fiscal and control sanctions especially applied by simply one or many nations against an known to be self-government, administration, or group. Economic Sanctions are not at all times imposed due to current economical conditions prevailing in the target country-they can also be imposed as a result of numerous different political, economical, and interpersonal reasons. Current years the United States features consistently used economic power www.questionsforum.net to make use of political pressure on various other nations to halt specific actions, including but not limited to, Iran’s nuclear system; Iraq’s weapons build-up; and narcotics trafficking. Additionally , america has been employing economic equipment to isolate and discipline countries which usually support foreign terrorism, undermine our countrywide security, or conduct person rights abuses.

Economic Calamité have been in use since the initial phases of global job. However , the actual debate within the effectiveness of economic calamité as a sort of foreign plan was sparked if the European Union (EU) and the America implemented calamité against countries that were providing assistance to specified terrorist businesses. The EUROPEAN UNION and the America imposed monetary sanctions in Iraq based on the premise that Iraq was supporting international terrorism. The United Kingdom and France similarly put in place measures against Iran over its uranium enrichment application.

There are two main types of economic sanctions, some of those imposed in entities and individuals and also imposed on governments. Imposition of embargoes is definitely the immediate suspension system of payments to a foreign supplier or trader. The implemented a naval blockade against the Shipping Bank of Iraq and stopped the payment of Iraq’s Oil Purchase Quotient (OPQ). The objective of this action was to cut off the country from the sale for oil. Similarly, the EU and the United states of america implemented an economic embargoes against Pakistan, which is a key supplier of one’s and system in Southern Asia. The essence these siège was to reduce the quantity of acrylic imported by simply reducing the volume of oil which might be traded available in the market.

Giombini Costruzioni – A Wonderful Fresh Medicine

The Giombini Costruzioni was created by a great Italian pharmaceutical drug group in 2021. Their creator’s target was to produce a nutritional supplement, that would aid in reducing the process of aging. It was designed to help the pores and skin retain its moisture and elasticity, preventing wrinkles and lines from appearing. The product consists of a blend of different natural ingredients this kind of seeing that Berberis andescin to combat harmful digestive enzymes and absolutely free radicals, also contains Supplement C to prevent aging. It was in the beginning intended to be utilized by plastic surgeons, but quickly found large usage by simply other persons due to the affordability and rewards that it provides.

The Giombini Costruzioni has been labelled as a miraculous fresh formula, which usually uses simply natural ingredients to supply you which has a healthy, vibrant vigor and strength. This sort of energetic tonic can substantially enhance your circulation throughout your body system, giving you a fresher, young look and feel. Since ancient times, India spiritual leaders include used giombini costruzioni for treating many conditions including diabetes, heart problems, asthma, rheumatism, kidney stones, cancers, etc . Although this remarkable herbal treatments has simply been learned recently, many people are already using it in their daily your life, especially on account of its amazing many benefits.

Giombini Costruzioni contains the natural ingredients and compounds of giombinis, ginseng, yohimbine, bee cream, hedera helix ivy, damiana leaf, went up hips get, adho mukha, etc ., that were discovered by the ancient people of India. consolidated experience Although these elements are safe to use, it is even now highly recommended that you take that according to the guidelines indicated within the bottle. You can utilize this wonderful new tonic a couple of times a day, or else you may decide to consider only one tablet in the morning and another one just before bedtime. It would be best if you incorporate it having a warm baths and a great cuddling. With the wonderful new properties of the herbal medication, who may find anything better than this?

Tips on how to Close and Prevail of Avast Protection Suite

There are a few things that you will want to know about how to close and pause AVAST! First, once you download this application, it will journal your net activity. When any course is running in the background (which there generally is) it will log onto your net browser’s https://www.smartpro.guru/how-to-close-and-pause-avast “Internet History” page. If you don’t want to have to not forget to close this program every time you desire to use the web, you can set up it in order that it won’t visit the Internet. You will need to go into the Net Options area of your web browser and click on the ” Cookies” tab. Over the General tabs, you can collection the “Max Internet Traffic” so that your computer system will remember how much details it is gathering and conserve it consequently.

The next thing you have to know about how to shut and temporarily stop AVAST! At the time you download this software, you will probably notice that it is about with a great “AVAST! inch button and a tool which will close your overall internet connection.

This kind of button pays to because you can use it whenever they want to fully close your computer if you would like. However , if you want to be accessing any sort of news flash or online video, you will likely need to keep it available. To do this, just click on the “MAX IMMEDIATE FTP SAVE” pack so that your laptop will keep in mind how to close and pause AVAST! When you are finished using your current internet connection, this will save you your progress and you can start over on the net.

Web Anti-Virus To get Vista – How Does Kaspersky AV fix Security weaknesses?

Kaspersky Research laboratory was created in 1997 by Kaspersky Research laboratory Technologies, a Russian international software firm headquartered in Moscow, Russia. It absolutely was founded by simply Kaspersky designers, Natalya Kaspersky and Alexey De-Monderik. Collectively, they designed and produced several anti virus products, some of which are now considered the best virus safeguard software obtainable. Kaspersky Net Security 2021 was the first of all www.planetarynet.org/ anti virus product line developed by the company. Today, Kaspersky Internet Security is known as a leading reliability application that delivers huge levels of reliability protection to your computer network.

Kaspersky Net Security 2021 has been created to provide superb protection for the Windows-based client os, including Landscape, Windows XP, and the newer versions of the OSs. Functions by using a part called a primary packager to prevent malicious constraints from installing on your computer, and a series of different protection ingredients. This central packager and various further utilities job by uncovering, preventing, and removing various forms of trojans, including spyware, adware, Trojan infections, worms, and more. In total, the protection components of this deal work to supply an extensive array of functionalities, such as following:

This kind of antivirus treatment supports both the Windows 2021 and Windows 7 operating systems, this means you will be included with other applications such as Norton Antivirus or perhaps McAfee Antivirus to allow you to boost your protection. In addition, it features numerous add-ons and utilities, which include web-based back-up and proper protection, anti-spyware, anti-virus, remote access, parent control, and domain securing among different features. While using the various coverage components included in this program, it gives you excellent prevention of a wide range of several types of malware that are constantly approaching online. Users can expect it to perform very well, as it consists of a great number of advanced protection features built to protect against many different dangers. Web users can also expect this anti-adware and anti-spyware application to run wisely on equally PCs and laptops, although providing fantastic customer support.

AUDIO-VIDEO Center: Set up and Ui

Total UTAV is a leading antivirus computer software product developed by a famous antivirus company Kaspersky Research laboratory. Total UTAV provides optimum computer protection for home or small enterprise with a quantity of customizable add ons including level of privacy protection and PC backup and restoration. The product was designed to protect your personal data with its unique Anti Virus technology which detects and https://www.bigtechinfo.com/avast-firewall-review removes any virus that may destroy the files on your computer.

Total AUDIO-VIDEO provides a absolutely free 30-days trial. The product offers three different security deals, each with differing degree of protection and with various number of features to suit all types of customers. The basic rendition, the Essential Anti-virus provides a limited license with regards to only one portable device and provides maximum protection from trojans, malware, adware, trojans, phishing and the dodgy spyware. The Professional type offers more advanced features for managing business networks, office management, mobile devices and house computers. The Enterprise version is ideal for significant companies and organizations which is the suggested version to be purchased if you are running any organization based applications or network using mobile phones such as Google android, IOS and Blackberry.

Overall, total UTAV provides remarkable protection to your mobile, house or office devices and for every day people from any walk of life. It really is designed to control malware, viruses, adware and spyware that often target your own personal files and sensitive data. It also gives superior protection against common internet threats such as scam, cookies, viruses and cyber-terrorist that can get into your privacy and expose the important info to the internet criminals. With this powerful product in your hand, you can get every one of the protection you require for a affordable price. You will save time and money on unnecessary deficits and keep the mobile or perhaps IOS machine secure and guarded.

हिंमत असेल, तर शिंगावर घ्या! – नारायण राणे

दिवस आणि वेळ कळवा!!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत ‘सामना’मध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. मेळाव्याचे फोटो पाहिले. अंतर ठेवून बसलेले शिवसैनिक. अनेकांच्या डोळ्यांसमोर मोबाईल. हॉलमध्ये बसण्याची क्षमता किती? त्याच्या अर्ध्या संख्येमध्ये जल्लोष काय आणि दरारा काय? कोणाला दाखविता दरारा? माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात व्हायचा. मेळाव्याला शिवाजी पार्कचे मैदान पुरत नसे. आत शिरायला जागा नसायची. या वेळेचा ‘ऐतिहासिक’ दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये तुटपुंज्या सैनिकांच्या उपस्थितीत झाला. त्यात कसला जल्लोष आणि कसला दरारा! संजय राऊत हनुमंताचा गणपती करण्यात पटाईत! दांडग्या पैलवानासमोर अपंग माणसाला उभा करून ते त्याच्याही तोंडी शब्द घालतील, ‘या अंगावर!’ या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ‘नामर्द’, ‘अक्करमाशा’, ‘निर्लज्जपणा’ असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी ‘सामना’मध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आदर्श आत्मसात करून काम करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही. सध्या संजय राऊत नैराश्यामध्ये आहेत. त्या अवस्थेमधूनच ते उद्धव यांना सर्वांपेक्षा वरचढ दाखवायचे आणि नसलेले गुण त्यांच्या अंगी चिकटवून त्यांना कर्तबगार दाखवायचे, हे एकमेव काम करीत असतात. ‘सामना’च्या याच अंकात ‘फटकारे’ या मथळ्याखाली ‘… महाराष्ट्राने तुम्हाला नकार दिला म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि प्रतिमेवर अॅसिड फेकता? कुठे फेडाल हे पाप!’ अशी मुक्ताफळे उधळली आहेत. तर मग, वैयक्तिक रागापोटी, मालमत्तेच्या हव्यासापोटी घरातल्या नातेवाइकांवर अॅसिड फेकण्याची सुपारी दिली जाते. घरच्या माणसांवर अॅसिड फेकणाऱ्यांची ही कोणती संस्कृती? कुठे फेडाल हे पाप?

हर हर महादेव! गर्जनेचा उल्लेख भाषणामध्ये आणि ‘फटकारे’मध्ये आला. आता हर हर महादेवाचा गजर करण्याचा अधिकार शिवसेनेला राहिलेला नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मिळेल ते पदरात पाडून घ्या, हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याकडे आहे.

‘मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!!

याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे.’ कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार? घ्या की अंगावर, करा की नायनाट ! संजय राऊत बरोबर बोलतात. सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार. सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास!!

शिवसैनिक हीच माझी शस्त्रे

मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपूजेनंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय? त्यांनी उधळलेल्या फुलांची एक-एक पाकळी शिवसैनिकांनी घरातल्या कपाटात नेऊन ठेवली, तर ती धनलक्ष्मी होणार आहे काय? त्यातून शिवसैनिकांचा संसार चालून उदरनिर्वाह होणार आहे काय? मागच्या दोन वर्षांत त्यांनी शिवसैनिकांच्या नोकरी-धंद्याचा, पोटा-पाण्याचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला काय? शिवसैनिक या मानवी रूपातील शस्त्राला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळण्यासाठी काय केले? या दोन वर्षांत शिवसैनिकांच्या हातावर तुम्ही काय ठेवले? शिवसैनिकांना नोकरी-धंदा दिला साहेबांनी! साहेबांना जे जमले ते तुम्हाला नाही जमायचे. जाहीर भाषणांमध्ये क्षणाेक्षणी साहेबांचे नाव घेऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अन्यथा, ते हयात असताना त्यांना छळण्याचे काम तुम्ही कसे केले, ते सांगावे लागेल.

‘शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कुणावर आसूड ओढणार…’ असा उल्लेख ‘सामना’मध्ये आला आहे. त्यांचे कोणाशी वैमनस्य आहे? सांगावे की! महाराष्ट्राच्या जनतेवर आसून ओढणार का? हिंमत असेल, तर अंगावर या, ही डरकाळी आहे काय? डरकाळी कोणी द्यावी? कोणाच्या जीवावर? भाषण करताना हात वर करून आव आणणे वेगळे आणि अंगावर आलेल्याला समोरून जबाब देणे वेगळे. शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना नाही वाढली. कोणाच्या गालाला पाच बोटे सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृत, कर्तबगार आणि अभ्यासू असावेत. अंगावर या, नामर्द, निर्लज्जपणा, अक्करमाशी अशी शिवराळ भाषा उसनं अवसान आणून वापरणारे नको.

हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. आम्हाला माहिती आहे, कसे केले ते! शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता. आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’ याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे. भारतीय जनता पक्ष देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही ५६. आयत्या बिळावरचे नागोबा. भाजप महाराष्ट्रात १०६ आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १४५. भारतीय जनता पक्षाबाबत आणि आमच्या नेत्यांबाबत ही भाषा आपण वापराल आणि बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जिभेचा सैरावैरा वापर करू नका.

पुत्रकर्तव्य!

उद्धव ठाकरे यांनी काय काय थापा मारल्या. साहेबांना दिलेलं वचन म्हणे पूर्ण केलं. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला. पण स्वत:च मुख्यमंत्री झालात. यापुढे शक्यच नाही. पण, भविष्यात चुकून संधी मिळाली, तर हे ठाकरे सोडून कोणालाच मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ. साहेबांनी घातलेली शपथ मोडून दोनदा घर सोडून हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहायला गेलेले साहेबांचा शब्द काय पाळणार? शिवसैनिकांना कदाचित ही बनवाबनवी समजणार नाही. पण माझ्यासारखे अनेक लोक या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यावेळी मी मध्यस्थी केली नसती, तर आता आपण कुठे असता? साहेबांच्या हयातीत जे पुत्रकर्तव्यास जागले नाहीत, ते साहेब गेल्यानंतर कसे काय पुत्रकर्तव्यास जागणार संजय राऊतजी? मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांचे दसरा मेळाव्याचे भाषण शिवसैनिकांना मार्गदर्शन करणारे असले पाहिजे. मागील काळात जी अनेक भाषणे झाली त्या भाषणांमध्ये आणि कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये काहीही फरक नाही. तीच तीच वाक्ये, तेच तेच विषय, त्याच त्याच धमक्या! महाराष्ट्राचा विकास कसा करणार, जनतेचे प्रश्न कसे सोडविणार यावर काही वक्तव्य नाही. का? समजत नाही? महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आधी अभ्यास करा. मला येथे एक गुजराती म्हण आठवते, ‘जेनू काम तेनू थाय. बिजा करे सो गोता खाय!’

याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं की, हिंदुत्वाला धोका नाही. याच क्षणाची तर आपण वाट बघत होतो. पण हिंदुत्वाला धोका नाही म्हटल्यानतर आता खरं हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही, तर उपटसुंभ नवहिंदू उगवले आहेत त्यांच्यापासून.’ उपटसुंभ कोण? नवहिंदू कोण? तुम्हाला महाराष्ट्र सांभाळता येतो का? मुंबई सांभाळता येते का? मग, तुम्हाला देशपातळीवर जाऊन हिंदूंबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. एखाद्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सांभाळा, नंतर महापालिका आणि नंतर महाराष्ट्र राज्य! जनतेला दिलासा आणि सुख देणे आपल्याला जमणार नाही. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने आपण उच्चारली ती भाषा वापरावी? शैली, संस्कृती आणि संस्कार नसलेली माणसे अशी भाषा वापरतात.

मुक्ताफळे…

  • स्वर्गवासी साहेबांच्या भाषणाच्या ध्वनिफिती पाहून त्यांची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न. एका वाक्याचा पुढच्या वाक्याशी संबंध नाही आणि हे म्हणे विचारांचे सोने.

  • हिंदुत्वाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

  • संघराज्यावर मुक्तपणाने चर्चा करायची म्हणतात. प्रत्येक आर्थिक प्रश्नाबाबत केंद्राकडे बोट दाखवायचे आणि पुन्हा केंद्र-राज्य संबंधांवर टीकाही करायची याला दुतोंडीपणा म्हणतात.

  • ज्या मोदीसाहेबांकडून आमदारकीची व त्या अनुषंगाने मुख्यमंत्रीपदाची भीक झोळीमध्ये घालून घेतली, त्यांच्यावर टीका करण्याचा यांना अधिकार आहे काय?

  • सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे १९२५मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत.

  • शस्त्रपूजा म्हणून तुमची पूजा केली, असे हे शिवसैनिकांना सांगतात. त्यांच्या इस्टेटी जगभर पसरल्या, सामान्य शिवसैनिक मात्र कफल्लकच राहिला.

महाविद्यालये सुरू; पण गजबजाट नाही

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविद्यालये बुधवारपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली. काही ठकाणी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, तर काही ठिकाणी लेझीम – ताशासह स्वागत करण्यात आले, तर ५० टक्के उपस्थिती, कोरोनाची भीती, लोकल ट्रेनच्या प्रवासाला अनुमती नसणे अशा काही गोष्टींमुळे महाविद्यालयांमध्ये म्हणावा तसा गजबजाट दिसला नाही. तसेच काही महाविद्यालये अद्याप सुरूच झालेली नसल्याचे वृत्त आहे, तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिडनहॅम महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयातील सॅनिटायझेशन आणि अन्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

‘महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी कॉलेजसाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवल्यावर त्यांना तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसांत मार्गी लागणार आहे’, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील कोरोनाची भीती काढायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुक्तपणे वावरता येण्यासाठी त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

‘कुशीनगर विमानतळामुळे बौद्ध स्थळांना चालना मिळेल’

कुशीनगर (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. कुशीनगर या प्राचीन शहरामध्येच गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. या विमानतळामुळे बौद्धांच्या तीर्थयात्रांना चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अनेक दशकांच्या महत्वाकांक्षा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे. माझा आनंद आज द्विगुणीत झाला आहे. पूर्वांचलच्या लोकांप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण करण्याचा हा क्षण आहे,असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कुशीनगर विमानतळ हे उत्तर प्रदेशमधील तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मोदी म्हणाले की, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई जोडणी म्हणून राहणार नाही, तर ते व्यवसाय आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

कुशीनगरचा विकास उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारसाठी प्राधान्य आहे. त्यामुळे भविष्यात भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणे विकसित करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि बौद्ध भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. एअर इंडिया टाटा समूहाने विकत घेतल्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या निर्णयामुळे भारताच्या हवाई क्षेत्राला मोठी चालना मिळेल. देशातील उड्डयन क्षेत्र व्यावसायिकपणे चालले पाहिजे, तसेच सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

या विमानतळाच्या उद्घाटन समारंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री नमल राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली १३० सदस्यीय शिष्टमंडळ उपस्थित होते.

कुशीनगर आता जगाच्या नकाशावर

देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर विकासाची गंगा समाजातील तळागाळाच्या आणि आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांपर्यंत आणि विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तसेच देशातील पायाभूत सुविधा, दळणवळण व्यवस्था अत्याधुनिक करण्याची नितांत आवश्यकता आहे. असे झाले तरच विकासकामे, उद्योग-धंदे आदींची व्याप्ती व गती वाढविणे शक्य आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशाग्र बुद्धीने आधीच हेरली आणि सत्तेवर येताच त्यादृष्टीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात असेच तेज – तर्रार सहकारी घेतले, तसेच प्रमुख राज्यांमध्ये सक्षम व ठोस निर्णय घेऊ शकणारे मुख्यमंत्रीही नेमले. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आणि त्या सर्व संबंधितांनी या जबाबदाऱ्या चोखपणे बजावण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम आता दिसू लागला आहे.

आपल्या देशात अनेक अशी ऐतिहासिक ठिकाणं किंवा तीर्थक्षेत्र आहेत जी गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यांचा विकास केल्यास ते स्थळ उर्वरित जगाशी जोडले जाऊन तेथील पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नानाविध छोटे – मोठे व्यवसाय उभे राहतील आणि संपूर्ण परिसराचा विकास होऊन कायापालट करणे शक्य होईल. याच विचारातून उत्तर प्रदेशातील कुशीनगर या आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थस्थळाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले गेले. या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन पार पडले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कुशीनगरच्या जिल्ह्याला विकास योजनांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी यामुळे या जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. कुशीनगर या प्राचीन शहरामध्येच भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्याचे मानले जाते. त्यामुळे जगाच्या नकाशावर या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या विमानतळामुळे बौद्धांच्या तीर्थयात्रांना चालना मिळेल. कुशीनगर विमानतळावर येणारे प्रवासी लुम्बिनी बोधगया, सारनाथ आणि कुशीनगरचा प्रवास करू शकतील. यासह श्रावस्ती, कौशांबी, संकीशा, राजगीर आणि वैशालीपर्यंत प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अनेक दशकांच्या महत्त्वाकांक्षा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असे हे कुशीनगर आज विमानतळामुळे जगाशी जोडले गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले आहे. कुशीनगरचा विकास करण्याला उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणे विकसित करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि बौद्ध भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. ते उभारण्यासाठी २६० कोटींचा खर्च झाला आहे.

या विमानतळाचे टर्मिनल ३,६०० चौरस मीटर परिसरात पसरलेले आहे. एकावेळी जवळपास ३०० प्रवाशांना येण्या-जाण्याची सुविधा या टर्मिनलवर मिळू शकेल. कुशीनगर विमानतळावर ३.२ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद रन-वे उभारण्यात आला आहे. हा उत्तर प्रदेशातील आतापर्यंतचा सर्वात लांब रन-वे ठरला आहे. या रन-वेवर प्रत्येक तासाला आठ विमाने ये-जा करू शकतात. दिवसाबरोबर रात्रीही विमाने उतरण्यास सोपे व्हावे, यासाठी नवीन सुविधा येथे केली जात आहे. या अाधी २४ जून २०२० रोजी या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यात आले होते. या विमानतळावरून श्रीलंका, जपान, चीन, तैवान, साऊथ कोरिया, थायलंड, सिंगापूर आणि व्हिएतनाम यांसारख्या दक्षिण आशियाई देशांना जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली ते कुशीनगरसाठी थेट विमानसेवा २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी कुशीनगरला मुंबई आणि कोलकाताशी जोडले जाणार आहे. म्हणजे देशातील प्रमुख शहरांतून येथे दळणवळण शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ पर्यटनालाच प्रोत्साहन मिळेल असे नाही, तर स्थानिक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या शेतमालालाही मोठा उठाव मिळेल. सोबतच पशुपालक, छोटे व्यापारी यांनाही या विमानतळाचा फायदा होईल. रोजगाराच्या, व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील हे निश्चत. म्हणजेच कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई जोडणीचे ठिकाण म्हणून राहणार नाही, तर ते व्यवसाय आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे प्रमुख स्थळ म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळवेल. येत्या तीन-चार वर्षांत देशात २०० हून अधिक विमानतळ, सीपॉडचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न असणार आहे. मोदी सरकारच्या उडाण योजनेंतर्गत गेल्या काही वर्षांत ९०० हून अधिक नव्या मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातील ३५० हून अधिक हवाई सेवांचा प्रारंभ करण्यात आला आहे. जे अगोदर सेवेत नव्हते असे ५० हून अधिक नवीन विमानतळं सुरू करण्यात आली आहेत. अशा अनेक धडाकेबाज निर्णयांमुळे, पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीतील ‘सबका साथ, सबका विकास’ साधणे शक्य होणार आहे.

आर्यन खानला जामीन नाहीच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला बुधवारीही दिलासा मिळू शकला नाही. विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याच्यासह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांचे जामीन अर्जही कोर्टाने फेटाळले आहेत. त्यामुळे आर्यनला आणखी काही दिवस ‘मन्नत’ ऐवजी कोठडीतच राहावे लागणार आहे.

आर्यन खानसह तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यानी आपला निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय न्यायाधीश पाटील यांनी दिला व तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे तिघांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे.

दरम्यान, आर्यनसाठी आजच मुंबई हायकोर्टात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात त्याची वकिलांची टीम असून एनडीपीएस कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळण्याच्या प्रतीक्षेत वकील आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील अन्य १२ आरोपींच्या जामीन अर्जांविषयी एनसीबीने प्रतिज्ञापत्रावर उत्तर आज दाखल केले आहे. त्याला अनुसरून एनसीबीचे वकील अद्वैत सेठना यांनी म्हणणे मांडले. आजच्या तीन अर्जांवरील निर्णयाच्या आदेशाची प्रत आम्हाला मिळावी, कारण त्यावर अन्य आरोपींच्या अर्जांविषयी आमचा बराचसा युक्तिवाद अवलंबून आहे, असे अद्वैत सेठना यांनी नमूद केले.

सत्यमेव जयते…

एनसीबीने बुधवारी कोर्टात आर्यनचे असे काही चॅट सादर केले. त्यात आर्यन व एका नवोदित अभिनेत्रीमध्ये ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचे पुरावे एनसीबीला मिळाले आहेत. हे पुरावे एनसीबीने न्यायालयात सादर केले आहेत. त्याच आधारावर न्यायालयाने जामीन नाकारल्याचा म्हटले जात आहे. त्यातच समीर वानखेडे यांनी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.

आता मुंबई हायकोर्टात अर्ज

विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी लगेचच जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यनने जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्या आर्यनच्या वकिलांकडून विनंती केली जाण्याची शक्यता आहे.