Crime News : कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून प्रियकराने केलं असं काही...

मुंबई : एका मुलीवर प्रेम होते पण लग्न दुसरीशी केलं. घराची प्रतिष्ठा जाईल म्हणून प्रेयसीलाच संपवलं. एका तरुणीची विष देऊन हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



नेमकं घडलं काय ?


हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडी परिसरात हे दोघे राहत असून कृष्ण सहदेव पाटील आणि सत्यव्वा संतोष हेलवारा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न झालं तरीही कृष्ण आणि सत्यव्वा यांच्यात प्रेमप्रकरण सुरु होते. अचानक १७ फेब्रुवारीला दोघे घरातून गायब झाले आणि बेलवाडी येथे पोचले.



दोन्ही कुटुंबांनी पोलीस ठाण्यात गायब झाल्याची तक्रार दाखल केली. आणि पोलिसांना सत्यव्वाचा मृतदेह अर्धा जळलेल्या अवस्थेत सापडला. सत्यव्वा ला महाराष्ट्रात बोलावूं तिला विष पाजून २१ मार्चच्या रात्री तिची हत्या करण्यात आली. आणि त्याच रात्री तिचा मृतदेह स्मशानभूमीत जाळण्यात आला.



या प्रकरणी पोलिसांनी तपास करत संशयितांना अटक केली असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा