चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

  14

चंद्रपूर : ताडोबाच्या बफर मधील चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजता समोर आली.



तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. करबडा येथील कचराबाई अरुण भरडे (५४) ही महिला आपल्या पती सोबत गावाशेजारील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. पळसगाव वनपरीक्षेत्रामधील देवरीकर करबडा येथील कक्ष क्रमांक ८६२ मध्ये तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला, तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याच्या आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली. पतीने बघितले, तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच त्याने गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम