Nashik Fire News : नाशिकच्या शिंदे गावात फटाका गोदामाला आग!

नाशिक : शिंदेगाव येथे आज दुपारी फटाक्यांच्या गोदामाला (Firecrackers Godown) भीषण आग (Fire) लागली असून आगीत गोडावून भस्मसात झाले आहे. यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरालगत असलेल्या शिंदे गावामध्ये चंद्रकांत शिवलाल विसपुते व गौरव चंद्रकांत विसपुते (रा. देवळाली गाव) यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाचे गोडाऊन आहे. येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विसपुते यांनी भरून ठेवले होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून आग गोडावूनला लागली.


आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे मोठ मोठे लोळ दूरवरून दिसू लागले.तर या ठिकाणी असलेल्या फटाक्यांचा आवाजही होऊ लागला तातडीने या घटनेची माहिती ही अग्निशमन दलाला देण्यात आली तोपर्यंत गावातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन हे ते फटाक्याचे गोडाऊनच्या दिशेने केले त्या ठिकाणी मिळेल त्या साहित्याने आग विजविण्याचे काम सुरू झाले त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर तातडीने या ठिकाणी आज आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करू लागले आणि त्यानंतर सर्वसाधारण तीन तासापेक्षा अधिक कालावधीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,