सोलापूर (हिं.स.) विद्यापीठाच्या परीक्षांतील गोंधळाची मालिका सुरूच आहे. आता बी टेकच्या एका प्रश्नपत्रिकेच्या आदर्श नमुना उत्तरपत्रिकेतील ५० पैकी २४ उत्तरे चुकीची दिल्याचे आढळले आहे. या चुकीच्या उत्तरांच्या आधारे उत्तरपत्रिका तपासली गेल्यास सर्वच विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. हा प्रकार इलेट्राॅनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशनच्या (इएनटीसी) अंतिम वर्षातील मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंगच्या प्रश्नपत्रिकेबाबत घडला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिकांच्या आपापल्या ओएमआर शीटवरील उत्तरपत्रिका कॉपी देण्याची मागणी केली आहे. ज्यायोगे विद्यापीठाच्या निकालावर विश्वास ठेवता येईल.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…