केंद्र सरकार असो वा राज्य सरकार. ते जनतेसाठी विविध योजना जाहीर करतात; परंतु या योजनांची तळागाळातील जनतेला अनेकदा माहिती नसते.…
ज्या देशात कडक कायदे असतात, त्या देशातील जनता शिस्तप्रिय मानली जाते. त्यामुळे कायदा कडक असावा, या आग्रहाचा सूर सर्वसामान्य जनतेतून…
मुंबई: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे वास्तव्य असलेला लंडनमधील बंगला राज्य सरकार आता केंद्र सरकारच्या ताब्यात देणार असल्याचे…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी तसेच पेन्शन बंद केल्या जाणार आहेत. यामुळे आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामात चालढकल…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा…
प्रा. अशोक ढगे शेतकऱ्यांनी अखेर दिल्लीतील आंदोलन मागे घेतले. या आंदोलनातून हाती नेमकं काय आलं आणि आंदोलनातून मार्ग काढण्याचं श्रेय…