स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सांडपाणी मिसळलेले पाणी प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भागीरथपुरा परिसरात पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळल्यामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १४९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.


जलवाहिनीत गळती झाली. गळतीमुळे शौचालयाचे सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले. या प्रकरणी इंदूरचे आयुक्त आणि महापौर यांनी चौकशीचे आदेश दिले


नव्या जलवाहिनीला मंजुरी दिली असूनही कामाने अपेक्षेप्रमाणे गती घेतलेली नाही. आता सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकमेकांत मिसळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने याला प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा ठरवत महापौर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या

भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र मुंबई : "भारत-फ्रान्स

जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन