ट्रान्सजेंडर गँगने अपहरण करुन सुरतला नेले आणि शस्त्रक्रियेद्वारे केला लिंगबदल, तरुणाचा आरोप


मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातून ट्रान्सजेंडर गँगने अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. यानंतर मुद्दाम भिक्षा मागण्याची सक्ती केली आणि भिक्षेतून मिळालेले पैसे लुबाडून बेदम मारहाण केली. या प्रकाराने हादरलेला तरुण संधी मिळताच पळाला आणि मुंबईत परतला. मुंबईत येताच तरुणाने मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात ट्रान्सजेंडर गँग विरोधात अपहरण करणे, जबरदस्ती करणे, बेदम मारहाण करणे, विना संमती जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया करणे, पैसे लुबाडणे अशा विविध आरोपांतर्गत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार येताच ट्रान्सजेंडर गँग विरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि चार जणांना अटक केली. आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.


ट्रान्सजेंडर गँगने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला; असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. पीडित तरुण १९ वर्षांचा आहे. यामुळे तक्रार येताच पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तातडीने तपास सुरू केल. आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे.


मुंबईत सक्रीय असलेल्या ट्रान्सजेंडर गँगने याआधी काही गुन्हे केले आहेत याचाही तपास सुरू आहे. पोलीस सर्व बाजू तपासून बघत आहेत.


Comments
Add Comment

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटींची वसुली?

बँक घोटाळ्यात सहकार आयुक्तांनी निश्चित केली सामूहिक जबाबदारी सुभाष म्हात्रे अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील

तृप्ती देसाईंचे इंदुरीकर महाराजांना ओपन चॅलेंज

अहिल्यानगर : लग्नासाठी कर्ज काढून मोठा खर्च करणे टाळा, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून नागरिकांना केले