दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन वर्षापूर्वी हिरकणी बसच्या ४४४ बस फेऱ्या धावत होत्या. तर, आता या फेऱ्यांची संख्या ९७ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे ७८ टक्के फेऱ्यांची घट झाली आहे. हिरकणीसह शिवशाही, शिवनेरी बसच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.


एसटी महामंडळाद्वारे चालविण्यात येणाऱ्या दादर-पुणे हिरकणी बससेवेच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे. दादर स्थानकातून पुण्याकडे धावणाऱ्या या बससेवेवर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी अवलंबून असतात; परंतु बसगाड्यांची कमतरता, चालक-वाहकांची अपुरी उपलब्धता, देखभाल आणि तांत्रिक अडचणी, कमी प्रवासी प्रतिसाद असलेले वेळापत्रक या कारणांमुळे फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.


सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत बस कमी असल्याने प्रवाशांना खासगी वाहन किंवा रेल्वेचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण