भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) बाबत तारखा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी आयोजित केली आहे.


अहवालानुसार, पहिल्या टप्प्यात १० ते १५ राज्यांचा समावेश विशेष गहन पुनरीक्षणसाठी केला जाणार आहे. विशेषत: २०२६ मध्ये विधानसभाच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत अशी राज्ये विशेष गहन पुनरीक्षणसाठी सर्वप्रथम निवडली जातील. ज्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पॉंडीचेरी या राज्यांचा समावेश असेल. विशेष गहन पुनरीक्षण ही मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्यात नव्या मतदारांचे नोंदणीकरण, मृत व्यक्तींची नावे वगळणे, दुबार नोंदी काढून टाकणे आणि स्थलांतरासंबंधी बदल करणे यांचा समावेश होतो.

Comments
Add Comment

राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या

भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र मुंबई : "भारत-फ्रान्स

जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन