...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या


मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या या कबड्डीपटूने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करताना चिठ्ठी किंवा कोणताही संदेश मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बाबत सखोल चौकशी केली आणि नैराश्यातून कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली. वांद्रे पोलीस या प्रकरणात अद्याप तपास करत आहेत.


हाती आलेल्या माहितीनुसार कबड्डीपटू मोहम्मद आसिफ खान आई आणि भावासोबत वांद्रे परिसरात राहत होता. बुधवार ३ सप्टेंबर रोजी मोहम्मदची आई कामानिमित्त घराबाहेर होती. मोहम्मदचा भाऊ कॉलेजला गेला होता. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी मोहम्मद आसिफ खानने गळफास घेऊन जीवन संपवले. शेजाऱ्यांना जेव्हा मोहम्मदने आत्महत्या केल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मोहम्मदला तातडीने भाभा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मोहम्मदचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


Comments
Add Comment

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रस्ताव फेटाळला मुंबई : भारताचे माजी

Aarey Colony : आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून

तेलाच्या टाकीत उतरले आणि काही क्षणांत घडलं भयंकर; जहाजावरील मुख्य अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मुंबईजवळ समुद्रात कार्यरत असलेल्या एका तेलवाहू जहाजावर दुर्दैवी घटना घडली असून जहाजावरील ४३ वर्षीय

Mumbai Andheri Subway Waterlogging : प्रत्येक पावसात अंधेरी सबवे होणार जलमय; पुढील काही वर्ष ही समस्या राहणार कायमच

मुंबई : पावसाचा पहिल्याच कोसळलेल्या सरिंमुळे अंधेरी सबवे परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. काही मिनिटांच्या

Hawkers Plaza Dadar : दादर हॉकर्स प्लाझामध्ये गाळे, तरीही क्यु आर कोडसाठी ठरणार लाभार्थी?

दादर पश्चिमधील फेरीवाल्यांमध्ये जोरदार चर्चा, महापालिका काय घेणार निर्णय मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने

जेम पोर्टलवरून शालेय वस्तुंची खरेदी करताच काँग्रेसला लागल्या मिरच्या

- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी - मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी