Vastu Tips: कोणालाही सांगू नका पैशाशी संबंधित या गोष्टी

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारताचे सर्वात महान विद्वान आणि अर्थशास्त्री मानले जाते. चाणक्य यांचे अनेक विचार आजही जीवनात लोकांना मार्गदर्शन करत असतात.


चाणक्य नितीमध्ये अशा काही गोष्टी सांगित्या आहेत ज्या तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात. तसेच अनेक समस्याही तुम्ही चुटकीसरशी दूर करू शकता.


चाणक्य नितीनुसार व्यक्तीने नेहमी समजून-उमजून बोलावे. चुकीच्या वेळेस बोललेले अनेक शब्द लोकांसाठी समस्या निर्माण करणारे ठरू शकतात.


आपल्या योजना, कमतरता तसेच पैशांची माहिती कोणलाही देऊ नये. आपल्या आर्थिक योजना नेहमी गुप्त राखल्या पाहिजेत.


चाणक्य नितीनुसार व्यक्तीचे सर्वात मोठे धन हे त्याचे ज्ञान असते. पैसे जरूर संपू शकतात मात्र ज्ञान कधीही संपत नाही. यामुळे नेहमी नवनवीन शिकण्याची सवय बनवा.


ज्यांच्याकडे ज्ञान असते त्यांना कधीही भौतिक सुखाची कमतरता भास नाही. ते शिकत शिकत पुढे जातात आणि मोठे यश मिळवतात.


राग, लोभीपणा आणि एखाद्या प्रगतीवर जळण्याची वृत्ती ही व्यक्तीला बर्बाद करण्यासाठी पुरेशी ठरते. याचे नियंत्रण मन आहे. मनावर नियंत्रण असेल तर सर्व काही शक्य आहे.


असे म्हणतात की जशी संगत तसाच माणूस घडतो. ज्यांची आपल्याला संगत लाभते आपण तसेच होत जातो. यामुळे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. वाईट लोकांच्या संगतीत राहिल्याने नुकसानच होते.


Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

ड्रायव्हरने फरहान अख्तरला घातला १२ लाखांचा गंडा, जाणून घ्या अधिक माहिती...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून