नागपुरात खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून ५ जणांचा मृत्यू

  51

नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एका जुन्या खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. मृतांची नावे अद्याप कळली नसली तरी हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पुढे आली असून हा अपघात आहे की सामूहिक आत्महत्या ? याबाबत संभ्रम आहे.

नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात सुरगाव शिवार येथील जुन्या खाणीच्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव पथकाचे मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे. अर्थातच ही अचानक घडलेली घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुही पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय