Operation Sindoor मुळे बिथरला पाकिस्तान, सीमेवर पुन्हा गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर मोठा एअरस्ट्राईक केला. या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात पाकिस्तानचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरच्या नातेवाईकांना मारले.


भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होत नाहीत. त्यांनी बुधवारी आणि गुरूवारच्या रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरसमोरील क्षेत्रात नियंत्रण रेषेवर छोटी हत्यारे आणि तोफखान्याचा वापर करून गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही यास जशास तसे उत्तर दिले.



जोधपूरमध्ये सुट्टीची घोषणा


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यामध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हा कलेक्टर गौरव अग्रवाल म्हणाले, आजपासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी संस्थानांना सुट्टी राहील.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या