Operation Sindoor मुळे बिथरला पाकिस्तान, सीमेवर पुन्हा गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर मोठा एअरस्ट्राईक केला. या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात पाकिस्तानचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरच्या नातेवाईकांना मारले.


भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होत नाहीत. त्यांनी बुधवारी आणि गुरूवारच्या रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरसमोरील क्षेत्रात नियंत्रण रेषेवर छोटी हत्यारे आणि तोफखान्याचा वापर करून गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही यास जशास तसे उत्तर दिले.



जोधपूरमध्ये सुट्टीची घोषणा


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यामध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हा कलेक्टर गौरव अग्रवाल म्हणाले, आजपासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व सरकारी आणि खाजगी संस्थानांना सुट्टी राहील.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे