india

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर निर्माणानंतरची अयोध्येत पहिलीच रामनवमी; सूर्यकिरणांनी होणार रामलल्लावर अभिषेक

भव्य सोहळ्याची जोरदार तयारी मुंबई : यंदाच्या रामनवमीची जगभरातल्या रामभक्तांना प्रतीक्षा आहे. ५०० वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची…

3 weeks ago

Apple Company: युवकांसाठी मोठी संधी! ‘ही’ कंपनी देणार ५ लाख नोकऱ्या

मुंबई : रोजगाराच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युवकांसाठी एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळणार असल्यामुळे…

3 weeks ago

Indian Passport: भारतीय पासपोर्टची ताकद वाढली, पाहा कितव्या स्थानावर पोहोचला

नवी दिल्ली: भारतीय पासपोर्टची(passport) ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. आता भारतीय पासपोर्टने ३ स्थानांनी उडी घेत ८०व्या स्थानावर पोहोचला आहे.…

4 months ago

NCRB Report: देशात अपहरणाची १ लाखाहून अधिक प्रकरणे, या राज्यात सर्वाधिक आत्महत्या

नवी दिल्ली: भारतात २०२२ या वर्षात अपहरणाची एक लाखाहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली. या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या स्ानावर…

5 months ago

PM Modi : आता तरी सुधरा, नाहीतर..!

पराभवाचा राग संसदेत काढू नका, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) आज सकाळी…

5 months ago

या देशातील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय येऊ शकतात भारतात

नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही वाचले असेल की काही देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीय लोकांना व्हिसाची(visa) गरज नसते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे…

5 months ago

One Nation One Election बाबत झाली बैठक, २०२४च्या निवडणुकीत लागू करणे अशक्य

नवी दिल्ली: देशात वन नेशन वन इलेक्शनबाबत बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीची दुसरी बैठक पार पडली. या…

6 months ago

India-Canada Tensions: कॅनडाने ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावले माघारी, भारताने दिला होता देश सोडण्याचा आदेश

नवी दिल्ली: कॅनडाने(canada) भारतातील आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्यााचा आरोप भारतावर केल्यानंतर…

7 months ago

G-20 Summit : भारताचे जी-२० अध्यक्षपद आव्हानात्मक होते – परराष्ट्र मंत्री

indनवी दिल्ली: भारतात नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद(g-20 summit) ही आव्हानात्मक होती असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी…

7 months ago

Canada Travel Advisory: जम्मू-काश्मीरला जाऊ नका, भारतासोबत वादादरम्यान कॅनडाचा आपल्या नागरिकांना सल्ला

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणावरून(hardeep singh nijjar murder case) सुरू असलेल्या भारतासोबतच्या वादादरम्यान कॅनडाने(canada) आपल्या…

8 months ago