'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी भारतात झालं आहे. या टँकरमध्ये ४६ हजार ५०० मेट्रिक टनांहून अधिक द्रवित पेट्रोलियम वायू म्हणजेच एलपीजी आहे. अँकरेजवर याची शिप-टू-शिप ट्रान्सफर प्रक्रिया केली जाणार आहे.


दीनदयाल पोर्ट प्राधिकरण (डीपीए) चे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी ‘एमटी नंदा देवी’ या मदर व्हेसलच्या कॅप्टन आणि क्रूशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जहाजाला भेट दिली. हे जहाज युद्धग्रस्त होर्मुज सामुद्रधुनी पार करून वाडिनार बंदर, गुजरात येथे पोहोचले. मध्य-पूर्वेतील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीतून प्रवास करणारे हे भारताचे दुसरे जहाज ठरले आहे.


यापूर्वी एक दिवस आधी ‘शिवालिक’ हा एलपीजी टँकर मुंद्रा बंदर, गुजरात येथे ४६ हजार मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन पोहोचला होता. या टँकरमधील गॅस भारतातील घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाच्या सुमारे ३२.४ लाख मानक घरगुती सिलेंडर इतका होता.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन