भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. याला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानचे हल्ले परतवले जात आहेत.


भारताच्या काऊंटर अॅटॅकनंतर पाकिस्तानमध्ये भूकंप आला आहे. लाहोर, इस्लामाबाद, कराची आणि बहावलपूरमध्ये सायनर वाजले आहेत. पाकिस्तानला भारतीय लष्कराकडून दिल्या जात असलेल्या कारवाईदरम्यान भारतीय नौदलही कारवाईच्या तयारीत आले आहेत. भारतीय नौदलाचे पश्चिमी कमांड पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सामील करण्याची योजना बनवली जात आहे.



कच्छमध्ये भारताने पाकिस्तानचे ३ ड्रोन पाडले


गुजरातच्या कच्छ सीमेवर पाकिस्तानचे सहा ड्रोन पाहिले. गेल्या ३ तासांपासून हे ड्रोन दिसत होते. यातील ३ ड्रोन पाडले आहेत.

भारताने लाहोर, सियालकोट, कराची आणि इस्लामाबादमध्ये तोफगोळे सोडले

भारताने पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निमग अँड कंट्रोल सिस्टीमला पंजाब प्रांतात मारले.

भारताने लाहेरमध्ये मोठा हल्ला सुरू केला.

पाकिस्तानवर हल्ल्यासाठी राजस्थामधून फायटर जेट उडाले आहेत.
Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील