महाराष्ट्र दिनी महिलांना मिळणार खास गिफ्ट

मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग महिलांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिलाराज पाहायला मिळतं. आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कारण, लवकरच लाँच होतोय महिलांसाठीचा ओटीटी प्लॅटफॉर्म..



प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट स्त्री या भारतातल्या पहिल्या महिलांसाठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. हे अॅप १ मे २०२५ला महाराष्ट्र दिनी अधिकृतपणे लाँच केलं जाणार आहे. विविध क्षेत्रातल्या सात कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते हे अॅप लाँच केलं जाईल.



या प्लॅटफॉर्मवर महिलांच्या जीवनावर केंद्रित असलेल्या पॉडकास्ट मालिका, वेब फिल्म्स आणि लघुपट पाहता येतील. त्याखेरीज महिलांसाठी डॉक्टर, ज्योतिष तसंच रेसिपी अशा विविध विषयांवर व्हिडीओ पाहता येतील. हळूहळू याचा विस्तार करून ऑनलाईन गेमिंग आणि शॉपिंगही करता येणार आहे.

Comments
Add Comment

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी