Sunscreen Lotion : सनस्क्रीन लोशन लावायचंय.. पण ते निवडायचं कसं?

  31

मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच बाहेर पडावं लागतंय. अशा वेळी त्वचेच्या मदतीला येतं ते सनस्क्रीन लोशन. पण, ते कसं निवडायचं, याविषयी आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.



सनस्क्रीन निवडताना सगळ्यात आधी SPF किती आहे, ते पाहायचं. सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी SPF 30 पेक्षा जास्त असणारं सनस्क्रीन निवडा. शक्यतो, SPF 50 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम. यासोबत तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकाराला लक्षात घेऊन सनस्क्रीनची निवड करा. म्हणजे, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी तेलाचा अंश कमी असणारं सनस्क्रीन निवडावं, तर संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी पॅराबीन फ्री लोशन निवडावं.



चेहरा, कान, गळा, मान, हात, पाय अशा सूर्याच्या थेट संपर्कात येणाऱ्या अवयवांवर सनस्क्रीन लावा. बाहेर निघण्यापूर्वी १५ ते २० मिनीटं आधी सनस्क्रीन लावणं उत्तम ठरेल. कारण, २० मिनिटांनंतर ते काम सुरू करतं. तसंच, जर खूप घाम येत असेल तर दर दोन ते तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावायला विसरू नका.

Comments
Add Comment

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या