प्रहार    

Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

  65

Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या (Gujrat) राजकोट येथे अटलांटिस इमारतीला भीषण आग (Rajkot Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर काही जण आगीत अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राजकोटमधील अटलांटिस इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडू लागताच, आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर सुमारे ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.


दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही आग लागल्याचे कारण समोर आले नाही. परंतु, प्राथमिक तपासात ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.




Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा, परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात

लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

देशाच्या करप्रणालीत अद्ययावत, सुलभता येणार नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन

मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

नवी दिल्ली: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप

Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण

Donald Trump : "ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! अमेरिकन अर्थव्यवस्थेला थेट फटका" ट्रम्पच्या निर्णयाने कंपन्यांची घबराट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर

सीबीएसईची नववीची परीक्षा आता ‘ओपन बुक’ पद्धतीने

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पद्धत बदलण्याचा