Nagpur News : रागवून घर सोडून गेलेल्या चिमुकल्याचा नागपूर पोलिसांनी केला वाढदिवस साजरा


नागपुर : वाढदिवस म्हटलं की सर्वांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. वाढदिवस साजरा करायला प्रत्येकाला आवडतोच. लहान मुलांसाठी वाढदिवस साजरा करणं ही एक पर्वणी असते. वाढदिवस साजरा नाही झाला तर लहान मुले रुसून बसतात. नागपुरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करायला विरोध केल्याने १० वर्षाच्या मुलाने घर सोडले आहे.




नागपूरात वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आई वडिलांनी वाढदिवस साजरा करायला नकार दिल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात घर सोडल्यानंतर मुलगा घरी दिसत नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरु केली. मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पथकाला मुलगा परिसरातील स्वामी नारायण मंदिरात सापडला. पोलिसांनी तातडीने मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं. मुलाला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी स्वतः केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन