नागपूर : काल महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्री पदाचा शपथविधी पार पडला असून आज सकाळपासूनच कामकाजांची सुरुवात झाली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पंधरावे विधानसभेचे अधिवेशन आहे. आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवार, २१ डिसेंबर या कालावधीत हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. जाणून घ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडणार. (Maharashtra Assembly Winter Session)
आजपासून नागपुरात सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशन सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबत राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आठ विधेयके मांडली जातील. हे अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार असल्यामुळे विदर्भासह राज्यातील जनतेला या पहिल्याच अधिवेशनातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, रोजगार आणि इतर अनेक प्रश्नांवर सरकारकडून तातडीने निर्णय घेतले जावे, अशी अपेक्षा केली जात आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…