Maharashtra Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरुवात! पाहा पहिल्या दिवशी काय घडणार?

नागपूर : काल महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्री पदाचा शपथविधी पार पडला असून आज सकाळपासूनच कामकाजांची सुरुवात झाली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पंधरावे विधानसभेचे अधिवेशन आहे. आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवार, २१ डिसेंबर या कालावधीत हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. जाणून घ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडणार. (Maharashtra Assembly Winter Session)



आजपासून नागपुरात सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशन सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबत राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आठ विधेयके मांडली जातील. हे अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार असल्यामुळे विदर्भासह राज्यातील जनतेला या पहिल्याच अधिवेशनातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.



योजना, कर्नमाफी, हमीभाव मुद्द्यांवर चर्चा


लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, रोजगार आणि इतर अनेक प्रश्नांवर सरकारकडून तातडीने निर्णय घेतले जावे, अशी अपेक्षा केली जात आहे.

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय