१ जानेवारीपासून बदलणार टेलिकॉमचा हा नियम, Jio, Airtel, BSNL,Viवर सरळ होणार परिणाम

मुंबई: सरकारकडून वेळोवेळी टेलिकॉम नियमांमध्ये बदल केले जातात. टेलिकॉम अॅक्टमध्ये(telecom act) काही नियमांना जोडण्यात आले होते. हे नियम सर्व राज्यांना फॉलो करण्यास सांगितले गेले. याला राईट ऑफ वे (RoW) असे नाव देण्यात आले होते. प्रत्येक राज्यांना हे नियम पाळण्यास सांगितले. सोबतच विविध राज्यांला चार्जमध्ये सूट देण्यात आली होती.


नव्या रिपोर्टनुसार, नवा नियम १ जानेवारीपासून लागू होत आहे. ऑप्टिकल फायबर आणि टेलिकॉम टॉवर इन्स्टॉल करण्यासाठी यात बूस्ट केले जाईल. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्सलाही यामुळे खूप मदत होईल.  DoTचे सचिव नीरज मित्तल यांनी या प्रकरणी सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की सर्व ३० नोव्हेंबरपर्यंत सुनिश्चित करा. यानंतर १ जानेवारीपासून RoW पोर्टलच्या नव्या नियमांना लागू केले जाईल.



काय आहे RoW नियम?


RoW नियम पब्लिक आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीवर टॉवर अथवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्याचे नियम ठरवतो. याच्या मदतीने सरकारला टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरला मॉडर्न करण्यावर लक्ष केंद्रित करता येते. तर सर्व प्रॉपर्टीचे मालक आणि टेलिकॉम प्रोव्हायडर RoW नियमांना फॉलो करतात कारण यात सार्वजनिक सुरक्षा आणि पारदर्शकता याला अधिक महत्त्व दिले जाते.



५जीवर असेल फोकस


RoWच्या नव्या नियमांमध्ये ५जीवर फोकस असेल. फास्ट नेटवर्कसाठी हे नियम अतिशय फायदेशीर आहेत.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला