Maharashtra Assembly Election : नेत्यांचा विश्वास खरा ठरणार कि अतिआत्मविश्वास नडणार!

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election) मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र निकालाला एक दिवस बाकी असतानाच विजयाचा भारीच कॉन्फिडन्स असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठे आपल्या नेत्यांची विजय रॅली काढली. तर कुठे नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचे पोस्टर लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या नेत्यांचा हा कॉन्फिडन्स खरा ठरणार का? की ओव्हर कॉन्फिडन्स नडणार, हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.



यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी बाहेर पडत चांगल्या संख्येने मतदान केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चांगली आहे. त्यामुळे ही वाढलेली टक्केवारी कोणाचा ठोका चुकवणार याबाबत सध्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी