Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

मुंबई: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता. खरंतर अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. या कारणामुळे त्याचे ऑपरेशन झाले होते. आता अभिनेता ठीक होऊन फिल्डमध्ये परतला आहे. गोविंदाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. खरंतर गोविंदा महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील(Maharashtra Assembly Election) एका रोड शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याला अचानक छातीत दुखू लागले. यामुळे तो मुंबईत परतला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



रोड शोसाठी जळगावला पोहोचला होता गोविंद


खरंतर माजी खासदार असलेला गोविंदने नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे ते शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करत होा. नुकताच तो जळगावात एका रोड शोसाठी पोहोचला होता. यामुळे त्याने पक्षाचा उत्साह वाढवला. मात्र अचानक अभिनेत्याची तब्येत बिघडली.



तब्येत बिघडल्यानंतर मुंबईत परतला गोविंदा


गोविंदाला अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रोड शो मध्येच सोडावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता मुंबईत परतला आहे. या रोड शो दरम्यान गोविंदाने मतदारांना आवाहन केले की त्यांनी राज्यात महायुतीला मतदान करावे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल