Shani: १५ नोव्हेंबरपासून शनी मार्गी होणार, या राशींचे कष्ट दूर होणार

मुंबई: न्यायदेवता शनी देव महाराज लवकरच आपली राशी परिवर्तन करत आहे. शनीचे हे राशी परिवर्तन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. शनी सध्या आपली स्वत:ची रास कुंभमध्ये विराजमान आहेत. २९ जून २०२४ला शनी कुंभ राशीत वक्री झाले होते. १५ नोव्हेंबरपासून ते राशीमध्ये मार्गी होत आहेत. म्हणजेच ते चाल परिवर्तन करत आहे.


शनीदेवाला कलियुगातील न्यायाधीश म्हटले जाते. शनी देव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. १५ नोव्हेंबरला शनीच्या चालीमध्ये परिवर्तन झाल्याने अनेक राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. तर अनेक राशींचे त्रास दूर होणार आहेत.



मेष रास


मेष राशींना इच्छित यश मिळेल. कामाच्या ठिकाणचे प्रॉब्लेम्स संपतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होती. तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लव्ह पार्टनरसोबत सुखद अनुभव व्यतीत कराल.



कर्क रास


कर्क राशीच्या लोकांना शनी मार्गी झाल्याने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या गती येईल. दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर यापासून सुटका होईल. मेहनतीचे फळ मिळेल.



कुंभ रास


कुंभ राशीच्या लोकांना शनी वक्रीवरून मार्गी झाल्याने शुभ परिणाम मिळतील. समस्यांचा अंत होईल. आत्मविश्वास वाढेल. कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. घर-कुटुंबात सुख-शांती राहील.

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

"साराभाई व्हर्सेस साराभाई" च्या कलाकारांनी सतीश शाह यांना दिला भावूक निरोप, अंत्यसंस्कारावेळी गायले शोचे टायटल साँग

मुंबई: किडनीच्या आजारामुळे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना निरोप

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प