Mental Health: मानसिक आरोग्यासाठी स्वत:शी बोलणे आहे फायदेशीर

  163

मुंबई: स्वत:शी बोलण्यासाठी वेळ काढल्याने स्वत:ला अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यात मदत होते. यामुळे मानसिक आरोग्य चांगले राखले जाते.


आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की सेल्फ टॉकच्या माध्यमातून तुम्ही स्वत:चे मानसिक आरोग्य कसे चांगले राखू शकता. जेव्हा तुम्ही स्वत:शी बोलता तेव्हा तुम्हाला तुमच्या कमकुवत बाजू अधिक चांगल्या रीतीने समजतात.


तसेच कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे हे ही समजते. तसेच स्वत:वरील आत्मविश्वास वाढतो. सेल्फ टॉकमुळे तुम्ही तुमच्या समस्यांचे निराकरण करू शकता. स्वत:ला अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता.


काही जण आपल्या जीवनातील मोठे निर्णय स्वत: घेऊ शकत नाही. कारण त्यांना स्वत:वर विश्वास नसतो. त्यांना स्वत:शी बोलण्याची सवय नसते. मात्र जे लोक सेल्फ टॉक करतात त्यांच्यासाठी निर्णय घेणे सोपे बनते.


सेल्फ टॉक केल्याने आपल्या कमकुवत बाजू समजण्यास मदत होते. तसेच आपली ताकद आणि कमजोरी समजते. तसेच कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. हे समजते.


सेल्फ टॉक सेल्फ मोटिव्हेशन वाढवण्यास मदत करतात. यामुळे मोठ्यातील मोठ्या गोष्टींसाठी स्वत:ला तयार करू शकता.

Comments
Add Comment

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,