मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात (Rain Update) आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. ऑगस्टमध्ये पावसाची तीव्रता कमी झाली होती. पण सप्टेंबरच्या सुरुवातीस पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना पावसामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांच्या मते, येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा प्रभाव राहील. पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…