हरतालिका व्रताने मिळेल अखंड सौभाग्य, हे व्रत केल्याने मिळतात अनेक फायदे

मुंबई: गणपती बाप्पाचे आगमन फक्त काही दिवसांवर आले आहे. गणपती बाप्पााच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. यंदा हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ६ सप्टेंबरला आहे.

या दिवशी पुजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. या मुहूर्तामध्ये उपास केल्याने दोन पटीने फलप्राप्ती होते.

या दिवशी कुमारिकांनी व्रत केल्यास त्यांना मनजोगता वर प्राप्त होतो. भगवान शिव आणि माता पार्वती यांची पुजा-अर्चा केल्यास कुमारिका मुलींच्या लवकर विवाहाचे योग बनतात.

तर सुवासिनी महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. हरतालिकेचे व्रत हे सगळ्यात कठी व्रत मानले जाते.
Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ