Oily Spicy Food: मसालेदार आणि तेलकट पदार्थाच्या सेवनाने उद्भवतात अनेक समस्या?

  178



भारतीय पदार्थ हे मसाल्यांशिवाय अपूर्ण आहेत, म्हणूनच भारतीय पदार्थांमध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.



मात्र, सतत अशा पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा जेवण बनवताना तेल आणि मसाले अधिक वापरल्याने पदार्थांची चवदेखील खराब होते.



जास्त प्रमाणात मसाल्याचे सेवन केल्याने वजनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सर्वाधिक तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा गंभीर त्रास होऊ शकतो.



तळलेल्या पदार्थांमध्ये खूप कॅलरीज असतात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त वाढू शकते.



जर तुम्ही तळलेले अन्नपदार्थ खाण्याची सवय वेळेवर नियंत्रित केली नाही तर यामुळे तुम्हाला लठ्ठपणादेखील येऊ शकतो.



एखादी व्यक्ती दररोज तळलेले अन्न खात असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.



मसालेदार पदार्थांमुळे यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ज्यामुळे यकृताचा सिरोसिस होऊ शकतो.



सतत मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते, किंवा अ‍ॅसिडिटी हौस शकते आणि यामुळे लूज मोशन, उलट्या होणे अशा समस्यादेखील निर्माण होऊ शकते.

Many problems arise from consumption of oily spicy food

जास्त तेल आणि मसाले असलेल्या पदार्थातील तेल यकृतात अडकते आणि यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
Comments
Add Comment

कर्करोग ग्रस्त आजीला नातवाने कच-याच्या ढिगा-याजवळ फेकले

माणुसकीला, कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबई : माणुसकीला आणि कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा सूचना

मुंबई : कोकण किनारपट्टीला २३ जून सायंकाळी ५.३० वाजल्यापासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८.३० वाजेपर्यंत

ENG vs IND : ११८ धावांची तुफानी खेळी करत ऋषभ पंत झाला बाद, भारताकडे तीनशे पार आघाडी

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच

आषाढ वारीत डीजे, साउंड सिस्टिम टाळा

काटेवाडी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढ पालखी सोहळ्यामध्ये टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड

केदारनाथहून परतल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरची तब्येत बिघडली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रेला