Oily Spicy Food: मसालेदार आणि तेलकट पदार्थाच्या सेवनाने उद्भवतात अनेक समस्या?



भारतीय पदार्थ हे मसाल्यांशिवाय अपूर्ण आहेत, म्हणूनच भारतीय पदार्थांमध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.



मात्र, सतत अशा पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा जेवण बनवताना तेल आणि मसाले अधिक वापरल्याने पदार्थांची चवदेखील खराब होते.



जास्त प्रमाणात मसाल्याचे सेवन केल्याने वजनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सर्वाधिक तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा गंभीर त्रास होऊ शकतो.



तळलेल्या पदार्थांमध्ये खूप कॅलरीज असतात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त वाढू शकते.



जर तुम्ही तळलेले अन्नपदार्थ खाण्याची सवय वेळेवर नियंत्रित केली नाही तर यामुळे तुम्हाला लठ्ठपणादेखील येऊ शकतो.



एखादी व्यक्ती दररोज तळलेले अन्न खात असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.



मसालेदार पदार्थांमुळे यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ज्यामुळे यकृताचा सिरोसिस होऊ शकतो.



सतत मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते, किंवा अ‍ॅसिडिटी हौस शकते आणि यामुळे लूज मोशन, उलट्या होणे अशा समस्यादेखील निर्माण होऊ शकते.

Many problems arise from consumption of oily spicy food

जास्त तेल आणि मसाले असलेल्या पदार्थातील तेल यकृतात अडकते आणि यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
Comments
Add Comment

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

वाढत्या मृत्युला जबाबदार असलेल्या NCD आजारावर प्रकाश टाकण्यासाठी हमदर्द लॅबोरेटरीजद्वारे मुंबईत यूनानी समिट २०२५ संपन्न

जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी समग्र उपाय शोधण्यावर भर मोहित सोमण: भारतामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

पेटीएम ट्रॅव्हलचा ‘महा कार्निव्हल सेल’

विमान आणि बस प्रवासावर २० % पर्यंत सणासुदीची सवलत मुंबई:पेटीएमने ‘महा कार्निव्हल सेल’ची घोषणा केली आहे. या