टोमॅटोच्या महागाईचा परिणाम, जुलैमध्ये ११ टक्क्यांनी महागली व्हेज थाळी

मुंबई: जुलै महिन्यात व्हेज भोजन करणाऱ्यांवर महागाईचा परिणाम झाला आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात शाकाहारी भोजनाची थाळी ११ टक्क्यांनी महाग झाली. या वाढीमागे सगळ्यात मोठे योगदान टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचे होते.जुलै महिन्यात जून महिन्याच्या तुलनेत नॉन व्हेज थाळीमध्येही ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.



टोमॅटोचे दर वाढल्याने व्हेज थाळी महागली


क्रिसिल मार्केट इंटेलिजेन्स अँड अॅनालिसिसने जुलै २०२४साठी आपल्या रोटी राईस रेट इंडेक्सच्या रिपोर्टमध्ये सांगितले की व्हेज थाळी जुलै महिन्यात ३२.६ रूपयांची झाली. जूनमध्ये हा दर २९.४ रूपये प्रति प्लेट इतका होता. व्हेज थाळीची सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली आहे.


व्हेज थाळीमध्ये भाज्यांमध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटाशिवाय भात, डाळ, दही आणि सलाडचा समावेश केला जातो. टोमॅटोच्या किंमती वाढल्याने व्हेज थाळी महागली. व्हेज थाळी महाग होण्यामध्ये ७ टक्के योगदान हे केवळ टोमॅटोच्या किंमतीमुळे झाले.



नॉनव्हेज थाळीही महागली


क्रिसिल रिपोर्टनुसार जुलै महिन्यात नॉन व्हेज थाळीही महागली. नॉन व्हेज थाळीच्या किंमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून