कणकवली : कोकणातील जनतेने व मतदारांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून, मला खूप प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचे व मतदारांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
मला अभिमान आहे की, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा जी, माननीय गृहमंत्री श्री अमित शहा जी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला.
हा विजय माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. महायुतीचे सर्व नेते, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जी प्रचंड मेहनत घेतली, त्याचमुळे माझा हा विजय झाला. भविष्यात मी कोकणाचा विकास नव्या उंचीवर नेण्यास वचनबद्ध असेन.
माझ्या विजयासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..
– आपला नारायण राणे
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…