Health Insurance: आता कोणत्याही वयात मिळणार Health Insurance, आजारीही खरेदी करू शकणार पॉलिसी

Share

मुंबई: इंश्युरन्स सेक्टरचे रेग्युलेटर आयआरडीएआयने हेल्थ इन्शुरन्स(health insurance) पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकणार आहेत. यामुळे म्हातारपणादरम्यान लोकांना उपचारामध्ये मोठी मदत होईल. सध्याच्या घडीला जास्त वयाच्या लोकांना हेल्थ इन्शुरन्सचा लाभ मिळत नव्हता.

सर्वाधिक ६५ वयाचा नियम हटवला

आयरडीएआयने कमाल वयाची मर्यादा हटवून हेल्थकेअर सिस्टीम सर्वांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुकर केला आहे. आता कोणीही अगदी सोप्य पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स प्लान्स खरेदी करू शकणार आणि अचानक येणाऱ्या आजाराचा खर्च करू शकतात. जुन्या गाईडलाईन्समध्ये नवी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी केवळ ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाच खरेदी करता येत होती. मात्र आयरडीएआयचे हे नवे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत.

आजारी व्यक्तीलाही मिळणार हेल्थ इन्शुरन्स

विमा कंपन्यांना अशी उत्पादने विकावी लागतील जी प्रत्येक वयाच्या लोकांसाठी लागू असतील. सोबतच कंपन्यांना वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्वाला लक्षात घेता अशी उत्पादने आणावी लागतील. तसेच आधीपासून आजारांशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या हिशेबाने कंपन्यांना विमा पॉलिसी आणावी लागेल. आयरडीएआयने आधीच स्पश्च केले की कंपन्या कॅन्सर, हार्ट, तसेच एड्ससारख्या आजारांशी लढणाऱ्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स देण्यापासून मनाई करू शकत नाही.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

5 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago