Health Insurance: आता कोणत्याही वयात मिळणार Health Insurance, आजारीही खरेदी करू शकणार पॉलिसी

मुंबई: इंश्युरन्स सेक्टरचे रेग्युलेटर आयआरडीएआयने हेल्थ इन्शुरन्स(health insurance) पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकणार आहेत. यामुळे म्हातारपणादरम्यान लोकांना उपचारामध्ये मोठी मदत होईल. सध्याच्या घडीला जास्त वयाच्या लोकांना हेल्थ इन्शुरन्सचा लाभ मिळत नव्हता.



सर्वाधिक ६५ वयाचा नियम हटवला


आयरडीएआयने कमाल वयाची मर्यादा हटवून हेल्थकेअर सिस्टीम सर्वांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुकर केला आहे. आता कोणीही अगदी सोप्य पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स प्लान्स खरेदी करू शकणार आणि अचानक येणाऱ्या आजाराचा खर्च करू शकतात. जुन्या गाईडलाईन्समध्ये नवी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी केवळ ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाच खरेदी करता येत होती. मात्र आयरडीएआयचे हे नवे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत.



आजारी व्यक्तीलाही मिळणार हेल्थ इन्शुरन्स


विमा कंपन्यांना अशी उत्पादने विकावी लागतील जी प्रत्येक वयाच्या लोकांसाठी लागू असतील. सोबतच कंपन्यांना वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्वाला लक्षात घेता अशी उत्पादने आणावी लागतील. तसेच आधीपासून आजारांशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या हिशेबाने कंपन्यांना विमा पॉलिसी आणावी लागेल. आयरडीएआयने आधीच स्पश्च केले की कंपन्या कॅन्सर, हार्ट, तसेच एड्ससारख्या आजारांशी लढणाऱ्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स देण्यापासून मनाई करू शकत नाही.

Comments
Add Comment

Kedarnath Dham: महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथ संस्थेने केली मोठी घोषणा; केदारनाथ धामचे दरवाजे 'या' दिवशी उघडणार

रविवार १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने केदारनाथ संस्थेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार