E-Vehicle Policy : ई-व्हेईकल धोरण मंजुर

  57

नवी दिल्ली : देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने ई-व्हेईकल धोरणाला मंजुरी (E-Vehicle Policy approved) दिली आहे. केंद्राच्या या धोरणांतर्गत देशात ४१५० कोटी रुपयांची किमान गुंतवणूक अपेक्षित असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतात इलेक्ट्रिक व्हेईक्ल्सची उत्पादन सुविधा उभारणी आणि व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यासाठी ३ वर्षांची कालमर्यादा लागेल. यामध्ये देशांतर्गत ५०% मूल्यवर्धन कमीत कमी ५ वर्षांच्या आत गाठले जाईल.


ई-व्हेईकलसाठी उत्पादन सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांना कमी कस्टम ड्युटी आकारली जाईल. तसेच ईकारच्या मर्यादित आयातीला परवानगी दिली जाईल, असे देखील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये