चीन दौऱ्यानंतर मालदीवकडून भारताला अल्टिमेटम, १५ मार्चपर्यंत भारतीय सैन्य हटवा

नवी दिल्ली: मालदीव आणि भारत यांच्यांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी सांगितले की भारताने १५ मार्चआधी आपले सैन्य हटवावे. याआधी त्यांनी नाव न घेता सांगितले होते की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


गेल्या काही वर्षा मालदीवमध्ये भारतीय लष्कराची लहान तुकडी तेथे उपस्थित आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या आग्रहानंतर भारत सरकारने आपले सैन्य तेथे तैनात केले होते. समुद्री सुरक्षा आणि आपातकालीन कार्यांमध्ये मदतीसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आली आहे.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विधानात म्हटले होते की त्यांच्या देशाला आशा आहे की भारत लोकांच्या लोकतांत्रिक इच्छेचा सन्मान करेल.


मुईज्जू हे शनिवारी चीनवरून पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते. ते मालदीवला पोहोचताच म्हटले की भले आमचा देश लहान आहे मात्र आम्हाला बुली करण्याचा लायसन्स कोणालाही नाही. दरम्यान, मुईज्जू यांनी प्रत्यक्षपणे नाव घेऊन हे विधान केलेले नाही. मात्र त्यांनी भारताला निशाणा केला होता असे बोलले जाते.

Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना