आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणाला नाही, चीन दौऱ्यानंतर पाहा काय म्हणाले मालदीवचे राष्ट्रपती

नवी दिल्ली: मालदीवचे(maldives) राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर परतले आहे. ते मालदीवला परतताच त्यांची भाषाच बदलली आहे. दौऱ्यावरून परतताच ते म्हणाले की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.


मुईज्जू म्हणाले, पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यानतंर राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली होती. त्यांचा हा दौरा यावेळेस होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानजनक विधान केल्याप्रकरणी मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. यावरून भारत आणि मालदीव दोन्ही देशांमध्ये राजकीय वाद वाढला आहे.



मुईज्जू यांची भाषा बदलली


भारतात सुरू असलेल्या बॉयकॉट मालदीव या ट्रेंडदरम्यान मुईज्जू यांनी चीनला अपील केले होते की त्यांनी अधिकाधिक चीनी पर्यटक मालदीवला पाठवावेत. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुईज्जू म्हणाले होते की कोरोनाआधी आमच्या देशात सर्वाधिक पर्यटक चीनमधून येत होते.



चीनचा दौरा वादात का होता?


मुइज्जू यांचा चीनचा हा पहिला राजकीय दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून झालेल्या वादावरून मालदीवच्या तीन मंत्र्यानी सोशल मीडियावर अपमानजनक विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण तापले होते. या प्रकरणी मालदीवच्या तीन मंत्र्यांना सरकारकडून निलंबित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे