Health: थंडीत नाही पडणार आजारी, तुमच्या डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला की फ्लू, सर्दीसारखे इन्फेक्शन वाढू लागतात. याचे कारण ऋतू बदलण्यासोबतच आपली रोगप्रतिकारक क्षमता(immunity) कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता. यासाठीच रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे असते. जर एखाद्याची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर त्याला योग्य प्रकारचे डाएट घेणे गरजेचे असते.


इम्युनिटी वाढवण्यासाठी डाएटमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर खालील दिलेल्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करा.



आले आणि लसूण


आले आणि लसणीमुळे केवळ पदार्थाचा स्वादच वाढत नाही. तर यामुळे सुपर अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणांमुळे आरोग्य सुधारते.



काळी मिरी


काळी मिरी हा सगळ्यात चांगला मसाल आहे. याला काळे सोनेही म्हटले जाते यामुळे केवळ जेवण स्वादिष्टच बनत नाही तर शरीरात उष्णता वाढवण्याचे काम करते. काळी मिरीमुळे इम्युनिटी सुधारण्यास मदत होते.



आंबट फळे


प्रत्येक फळामध्ये व्हिटामिन सी, फायबर, अँटी ऑक्सिडंट, मिनरल्स आणि एन्झाईम भरपूर असतात जे आजाराविरोधात लढण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच पचनही व्यवस्थित होते. आंबट फळांच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



मांस आणि मच्छी


मांस आणि मच्छीमध्ये प्रोटीन, व्हिटामिन बी, झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात आरबीसी आणि डब्लूबीसी काऊंट वाढतो. यामुळे शरीरास सुरक्षा मिळते तसेच इम्युनिटीही वाढते.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी