Good News : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी(st bus employee) राज्य सरकारकडून गुडन्यूज समोर आली आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून त्यांच्या वेतनासाठी ३८७ कोटी रूपयांची मदत केली जाणार आहे. या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळ आनंदाची होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधीही सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. तसेच त्यांना १२,५०० रूपये सण अग्रिम म्हणून दिले जातील असे जाहीर केले होते.


कोरोना प्रादुर्भावाचा फटका एसटी महामंडळाला बसला होता. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे