Election 2023: राजस्थान-मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार पंतप्रधान, १७६०० कोटींच्या योजनांचे करणारे उद्घाटन

Share

नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशात येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदीही या कारणामुळे या दोन्ही राज्यांचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदी गुरूवारी राजस्थानला पोहोचतील येथील अनेक विभागांच्या तब्बल ५ हजार कोटी रूपयांच्या योजनांचे उद्घाटन करतील.

सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी पंतप्रधान राजस्थानच्या जोधपूर येथे रस्ते, रेल्वे,विमान, आरोग्य आणि उच्च शिक्षण या क्षेत्राशी संबंधित ५००० कोटी रूपयांच्या विकास योजनांसाठी नारळ फोडणार आहेत. राजस्थाननंतर पंतप्रधान मोदी जबलपूरला पोहोचतील. येथे ते रस्ते, रेल्वे, गॅस पाईपलाईन, घरे, आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या क्षेत्रांतील १२,६०० कोटी रूपयांपेक्षा अधिकच्या योजनांचे उद्घाटन तसेच शिलान्यास करतील.

मध्य प्रदेशात मोदींचा काय आहे कार्यक्रम

पंतप्रधान मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पोहोचतील. येथे ते १२६०० कोटी रूपयांहून अधिकच्या योजनांचे उद्घाटन करतील. या योजना रस्ते, रेल्वे, गॅस पाईपलाई, घरे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या क्षेत्रांशी संबंधित आहेत. ते इंदौर येथे लाईट हाऊस परियोजनेंतर्गत निर्मित एक हजाराहून अधिक घरांचे उद्घाटन करतील.

पीएमओच्या माहितीनुसार व्यक्तिगत घरगुती नळ कनेक्शनच्या माध्यमातून सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकताना मंडला, जबलपूर आणि डिंडोरी जिल्ह्यात २३५० कोटी रूपयांहून अधिक जल जीवन मिशन योजनांसाठी नारळ फोडतील.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

14 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

1 hour ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago