गुहागर: विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोन जणांचा मृत्यू

  91

गुहागर: राज्यात सगळकडेच गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. त्यातच रत्नागिरीच्या गुहागरमध्ये एक विचित्र अपघात घडला. येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला.


संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. गुहारच्या पाचेरी आगर गावात ही दुर्घटना घडली.


या पाचेरी आगार गावात रस्त्यावरून संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशभक्त नाचत-गात आपल्या बाप्पाला निरोप देत होते. त्याचवेळेस पिक अप टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो या मिरवणुकीत घुसला. य


या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड आणि कोमल भुवड अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर ९ जण जखमी झाले.


या घटनेनंतर जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी तीन जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. तर ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या