गुहागर: विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोन जणांचा मृत्यू

  93

गुहागर: राज्यात सगळकडेच गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. त्यातच रत्नागिरीच्या गुहागरमध्ये एक विचित्र अपघात घडला. येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला.


संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. गुहारच्या पाचेरी आगर गावात ही दुर्घटना घडली.


या पाचेरी आगार गावात रस्त्यावरून संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशभक्त नाचत-गात आपल्या बाप्पाला निरोप देत होते. त्याचवेळेस पिक अप टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो या मिरवणुकीत घुसला. य


या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड आणि कोमल भुवड अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर ९ जण जखमी झाले.


या घटनेनंतर जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी तीन जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. तर ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’