गुहागर: विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोन जणांचा मृत्यू

गुहागर: राज्यात सगळकडेच गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. त्यातच रत्नागिरीच्या गुहागरमध्ये एक विचित्र अपघात घडला. येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला.


संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. गुहारच्या पाचेरी आगर गावात ही दुर्घटना घडली.


या पाचेरी आगार गावात रस्त्यावरून संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशभक्त नाचत-गात आपल्या बाप्पाला निरोप देत होते. त्याचवेळेस पिक अप टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो या मिरवणुकीत घुसला. य


या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड आणि कोमल भुवड अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर ९ जण जखमी झाले.


या घटनेनंतर जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी तीन जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. तर ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील