Rajasthan Election: राजस्थानातही होणार भाजपचे MP मॉडेल? जयपूरमध्ये पोहोचले अमित शाह आणि जेपी नड्डा

जयपूर: मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानसाठी(rajasthan) भाजपची यादी लवकरच जाहीर होणार आहे. कोर ग्रुपच्या बैठकीनंतर पहिल्या यादीवर मोहोर लावली जाईल. मात्र यादी येण्याआधी अशी चर्चा आहे की राजस्थानातही भाजप मध्य प्रदेशचा फॉर्म्युला वापरू शकते. म्हणजेच केंद्रीय मंत्री तसेच खासदारांना तिकीट दिले जाऊ शकते.


कोर ग्रुपच्या बैठकीसाठी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा जयपूरला पोहोचले. बैठकीत बीएल संतोष, सीपी जोशी, वसुंधरा राजे, राजेंद्र राठोड, अर्जुन मेघवाल, कैलाश चौधरी, प्रल्हाद जोशी, अरूण सिंह, नितीन पटेल, कुलदीप बिश्नोई, विजया रहाटकर, राज्यवर्धन राठोड, सतीश पुनिया, नारायण पचेरियासह अन्य नेते उपस्थित होते.


सुरू असलेल्या चर्चेनुसार लोकसभा स्पीकर ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय मंत्री कैलाश चौधरीशिवाय राज्यवर्धन सिंह राठोड, स्वामी सुमेधानंद सरस्वती आणि किरोडी लाल मीणाला भाजपचे उमेदवार बनवले जाऊ शकते.


याआधी मध्य प्रदेशात जेव्हा दुसरी यादी जाहीर करण्यात आली तेव्हा त्यात ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांचे नाव यादीत होते. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही उमेदवार बनवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना