नवी दिल्ली : संसदेचे आजपासून विशेष सत्र बोलावण्यात आले आहेत. चंद्रयान-३ ची यशस्वी मोहीम आणि त्यानंतर भारताने जी-२० समिटचे यजमानपद भूषवत जागतिक नेत्यांचे भारतामध्ये केलेले आदरातिथ्य यानंतर वातावरण सकारात्मक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता मागील ७५ वर्ष आणि पुढे भारताचा होणारा प्रवास यासाठी संसदेचे हे विशेष सत्र महत्त्वाचे ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनामध्ये आता भविष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, असे म्हणताना हे अधिवेशन लहान असले तरी महत्त्वाचे असल्याचाही उल्लेख मोदींनी केला आहे. यावेळी विरोधकांकडूनही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…