Corona Vaccine: कोरोना लसीबाबत केला जाणारा 'हा' खळबळजनक दावा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळला

  147

नवी दिल्ली: कोरोना लसीबाबत आलेला खळबळजनक अहवालातील दावा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Health Minister Mansukh Mandviy) यांनी फेटाळला आहे. या अहवालात कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याच प्रमाण वाढलं आहे, असा दावा करण्यात आला आहे. (Corona Vaccine and Heart Attack)


मांडविय यांनी सांगितले की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्यांच प्रमाण वाढलं आहे. असा दावा करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी या लसीच्या संशोधनापासून ते लसीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये शास्त्रिय पद्धतीचा वापर केला आहे. भारतातील लसींसाठी त्याच आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तात करण्यात आली आहे. ज्याची जगातील अतर लसींसाठी केली गेली.


दरम्यान त्यांनी भारतात कोरोना लसींना तात्काळ आणि घाईघाईत मिळालेल्या परवानग्यांवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, कोरोना लसींना तात्काळ परवानग्या देण्यात आल्या कारण आता जुन्या काळाप्रमाणे धीम्या प्रकियेने लस बनत नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराने ही प्रक्रिया सोपी झाली. त्यामुळे लस तयार करण्याची प्रक्रिया जलद झाल्यामुळे लसीला परवानगी देखील लवकर मिळते.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके