Corona Vaccine: कोरोना लसीबाबत केला जाणारा 'हा' खळबळजनक दावा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळला

  142

नवी दिल्ली: कोरोना लसीबाबत आलेला खळबळजनक अहवालातील दावा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Health Minister Mansukh Mandviy) यांनी फेटाळला आहे. या अहवालात कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याच प्रमाण वाढलं आहे, असा दावा करण्यात आला आहे. (Corona Vaccine and Heart Attack)


मांडविय यांनी सांगितले की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्यांच प्रमाण वाढलं आहे. असा दावा करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी या लसीच्या संशोधनापासून ते लसीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये शास्त्रिय पद्धतीचा वापर केला आहे. भारतातील लसींसाठी त्याच आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तात करण्यात आली आहे. ज्याची जगातील अतर लसींसाठी केली गेली.


दरम्यान त्यांनी भारतात कोरोना लसींना तात्काळ आणि घाईघाईत मिळालेल्या परवानग्यांवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, कोरोना लसींना तात्काळ परवानग्या देण्यात आल्या कारण आता जुन्या काळाप्रमाणे धीम्या प्रकियेने लस बनत नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराने ही प्रक्रिया सोपी झाली. त्यामुळे लस तयार करण्याची प्रक्रिया जलद झाल्यामुळे लसीला परवानगी देखील लवकर मिळते.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.