कल्याण: उन्हाळ्यात लागलेली तहान शमवण्यासाठी प्रत्येकाला विकतचे पाणी परवडत नाही. अशावेळी जागोजागी पाणपोई असल्यास वाटसरूंचा प्रवास सुखकर होतो. याच हेतूने माणूसकी सेवा संघामार्फत रविवारी कल्याणमध्ये तीन ठिकाणी पाणपोई बसवण्यात आल्या आहेत.
बिर्ला कॉलेज रोडवरील साईश्रद्धा हॉटेल समोर, लॉर्ड शिवा सोसायटी समोर, तसेच झुलेलाल चौक येथील कायस्थ फूड सेंटर जवळ या तीन पाणपोई बसवण्यात आल्या आहेत. या आधी खडकपाडा, साईबाबा मंदिर, म्हसोबा मैदान, मैत्रिकुल आश्रम येथेही संघातर्फे पाणपोई बसवण्यात आल्या होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त पाणपोई स्थापित करून त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना व्हावा, असे या संघाचे उद्दिष्ट आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…