कल्याणमध्ये माणूसकी सेवा संघातर्फे तीन पाणपोई

कल्याण: उन्हाळ्यात लागलेली तहान शमवण्यासाठी प्रत्येकाला विकतचे पाणी परवडत नाही. अशावेळी जागोजागी पाणपोई असल्यास वाटसरूंचा प्रवास सुखकर होतो. याच हेतूने माणूसकी सेवा संघामार्फत रविवारी कल्याणमध्ये तीन ठिकाणी पाणपोई बसवण्यात आल्या आहेत.


बिर्ला कॉलेज रोडवरील साईश्रद्धा हॉटेल समोर, लॉर्ड शिवा सोसायटी समोर, तसेच झुलेलाल चौक येथील कायस्थ फूड सेंटर जवळ या तीन पाणपोई बसवण्यात आल्या आहेत. या आधी खडकपाडा, साईबाबा मंदिर, म्हसोबा मैदान, मैत्रिकुल आश्रम येथेही संघातर्फे पाणपोई बसवण्यात आल्या होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त पाणपोई स्थापित करून त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना व्हावा, असे या संघाचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच