ठाणे : एकीकडे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे घडविण्यासाठी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर स्वच्छतेवर मोठा भर दिल्याचे दिसत असताना दुसरीकडे ठामपाच्याच हद्दीत असलेल्या दिवा प्रभाग समितीचे सफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
दिव्यातील मातोश्री संकुलाच्या दारात ओरसिट अपार्टमेंटच्या मागील बाजूस रस्त्यावर गेली अनेक दिवस रस्त्यातच कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा साचल्याने रहिवाशांना नाक दाबून घाणीतून वाट काढावी लागत आहे.
अनेक वेळा याबाबत तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रहिवाशांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मातोश्री संकुलातील रहिवाशांनी केली आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…