ती सुंदर व्यक्ती कोण? मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह?

निलेश राणे यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ


मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवाराविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले असून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.


निलेश राणे यांनी एक भयंकर खळबळजनक ट्वीट केले आहे. आपल्या या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, "ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का? स्वर्गीय मीना साहेब (माँसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं हे देखील महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1575712053750165504

निलेश राणेंच्या या ट्वीटमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निलेश राणेंनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच आता या ट्वीटमधली सुंदर व्यक्ती कोण? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली