नागपूर रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट : नितीन गडकरी

नागपूर (हिं.स) : नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित नूतन कायापालट योजना-कार्यक्रमावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. प्रस्तावित आकृतीची रचना प्रदर्शित करीत ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले.


नूतन भारताची अविश्वसनीय पायाभूत सुविधा


नागपूर रेल्वे स्थानकाला लवकरच प्रस्तावित कायाकल्प लाभणार आहे. स्थानकात आणि आसपासच्या सामाजिक-आर्थिक विकासासह प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव लाभेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांच्या प्रयत्नांचे कौतुक.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1546792211136004096

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकार देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून भारताचा कायापालट करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे."

Comments
Add Comment

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान