पर्यटनासाठी लोणावळ्याला जात असाल तर सावधान !

  115

पुणे (हिं.स) : पावसाळा सुरू झाल्याने अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडण्यास सज्ज होत आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. त्यात मावळ तालुक्यातील लोणावळा हे तर पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.


त्यामुळे पर्यटकांची पाऊले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. वीकेण्ड असल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर शहर पोलिसांची करडी नजर असणार आहे.


यासाठी शहर आणि परिसरात तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेक पोस्ट, भुशी डॅम आणि टायगर पॉईंटला सहारा ब्रिजवर देखील पोलिसांची करडी नजर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर असणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या